चपलेचा किंवा बुटाचा सोल बदलता येतो मग शरीर तेच ठेवून आत्मा बदलता योतो का?

थोडक्यात काय टायर (आवटर न काढता) तसेच ठेवून इनर बदलायची!

आता आम्ही रिटायर,
आता-येणार-शिळ्या-कढीला-ऊत(गहीवर)

आता हे पुण्याचे कि पुण्ण्याचे ते मात्र ज्याचे त्याने नीट ओळखाणे.

कारणबऱ्याच बेंगलोर अय्यंगार बेकरी पालथ्याघड्यावर ओतल्या तरीही जे योगसाधूनशिकलेल्यांना तर हे पुण्यवान( कसलेवान )अय्यंगार वाटतात… आयुष्यभर शरिराचे धनु ज्यान्नी लीलया पेलले आणि पुणेकरांचे पुण्य ज्यांच्या कृपे लाभले असे हे गुरुवर्य अय्यंगार हे पुण्याचे असूनसूनही पुण्याचेच आहेत…

आता पुण्याचे नसूनही पुण्याचेच हे वाक्य धनुष्यासारखे पुणेकर कसे वाकवतात ते कधीही अवश्य पहा.

कधी ते पुण्यवान अर्थी योजतात तर कधी उणेरी अर्थी…

म्हणूनच म्हणतात येथे सत्य सावकाश की यथावकाश उगवते… म्हणजे उगवते अथवा नाही हे जाणावे.

प्रणाममाझाघ्यावाहा (ही+जागा+हेतुपुरस्सर+मोकळी+राखली+आहे) श्रीमहाराष्ट्रदेशा

उठा राष्ट्रवीर हो…

आज सकाळी सकाळी देवपूजेला बसलो आणि हेच गाणे तय झाले.. काते इचारू नगासा…

ह्या उ. आणि ठा. मंदी आमान्ला द्धव ठाकरे भासू लागले… म्हणून मनतोय फुडचं काय इसरू नगा… गानं लई झ्याक असणार म्होरं…

आपन फकस्त गाळलेल्या जागा भरायचे काम करांयचं अन बाकी गानं हाय थितंच ठेवा

अवो ते भारतमहासंघवाले गुर्जी, त्या माधवनाथांच्या गादीच्या उत्तराधिकाऱ्यासारखे सध्यातरी उद्धवला करा स्थीर अन घुमवा राजला भारतभर… अन् द्या त्याला संरक्षण राष्ट्रसंघाचे… बगू मग खरे कोन अनं खोटं खरंच कुठं पडतय ते…

कारण त्ये इवेकानंदांनी सागितलेलं उत्तिष्ठत म्हून समदे तिष्ठत बसलेलं उठा ह्येच आसनार… काश्मिर पनं दिसेल तुमाला नीट डोलसपने बगितलं तर शेजारीच थित… आवाजबीखणखणीतदिसतोय… मूनम्हंतोत्येनीमिशाउतरवायाच्याआतघोलखतमकरायचंलक्षामंदीआसूदे…

घेई छंद मकरंद…. मधुसेवनानंद स्वच्छंद…

ह्ये गाने कोनाचे… (अगदी ही पोरी कोनाची च्या इ-स्टाईलवर गायचं बरं का!)

सुतार…

Author: शिरीष

कालचीच गोष्ट, सुताराला आमच्या घराच्या दिंडी दरवाजाचे अंगचे कुलुप बदलाया बोलावले व्हते. त्यो आलाबी. तवा आमची बायजाबाई असे वाटावी अशी वायको मनाली, ते कुलूप आज काय बदलायचं नाय… म्हणून तेला पाठवलं परत… अनं इ४ केला काय कारन असावं हिला मंदी बोलाया… तवा लक्षांत आलं की ह्या तेच कुलूप जरा कोयंडा सरकवून बशिवलं की पक्क व्हइल लगेच घेतली पातळी आनी मार्तूल आनी केलं समदं ठीक आता कायबी प्ऱॉब्लेम नाय… वरुण कुलुप बदलायचे ७०० रू. पन वाचले… ते गेल्या ७ वर्सांचा प्रॉब्लेम आमी ८व्यावर सोडवला. म्हंतात ना गधा महेरबान तो मै भी बनू पेहेलवान

बायडी हुषार हाये… बरोबल विघ्न आन्ती गर्ज हाये तेव्वा. गर्जा क्रान्तिचा जय जय ..

काय हाये की ती पातळी व्हती सुतारकामाची, मार्तुल व्हते वीजकामाचे आनी ठोक्या (हातोडा वो) व्हता पत्रेवाल्याचा आन् काम करनार मी शिंप्याचा गधा…. आता सांगा गधा गरज कोनाला कुंभाराला किंवा परिटाला की शिंप्याला… अनं वोळखा पोटभरेस्तोपर!

भारत विरुद्ध इंडिया, क्या बात है ना? त्या पाटलीणीला विचारा की बिलवर पाटल्या चांगलं की दुसरं काय म्हंत्यात ते?

अगदी त्येंच्या सनी डिलाईट गावस्करच्या कॉपीबुक ई-स्टाईल फेमस शॉट सारखे?

मी (मई म्हंजे म्हमई मंजे मै) महाराष्ट्राची का ही भारताचा ह्यावरून चाललेला हा वाद कोणी मला विचारून का सोडवत नाही? म्हणजे वाद चालूच राहू हे पण मला सोडवून (म्हणजे अगदी सायकल सोडून बोला ह्या मागच्या मडगार्डच्याच्या रबरी फ्लॅपवरच्या बोधवाक्यासारखे) बोला.

त्ये रमण महर्षी नामक एक थोर व्यक्ती होऊन गेली की हो ह्याच भारतात की जेमुळे त्यांन्ला (भाहेरच्यांना) हिंदुस्थान कळले… ते काय मन्ले माईत हाये का? श्यो मी कोण तेवडा शोधून दाकवा. त्याला तेवडा बाजूला कांडला की तुमचे समदे प्रश्न सुटलेच मूनस मजा

जो कोनी सवताला शाना समजतो किनी त्याला मनायचं व्हय बाबा, तू लई शाना, तवा जरा बाजूला बसून ह्यो सामना बग कोन जिंकतयं ते आमान्ला सांग तूज्या आयच्या (आयटॅक्स = इंडिकरम्हणूक) टेलिविजनवरून…

काय हाये की आमान्ला समदी नेतेमंडळी अडिचशे वर्सच जगायला हवीत पन त्यान्ला त्ये झेपाय हवंना? अर्दी आत्ताच मावळलीत आनी दिसेल त्याच्या पाया पडायला लागलीत उरलीत त्यी गर्दी करून मजा बगतायत…

त्येच्या आयला… T-30 चाच करंडक हवा आनी त्याची फायनल ठेवायची ३० जानेवारीला मग बगू कोणची बॅट तळपदीय आणि कोणचा हातात चेंडू झळाळतोय त्यो… समद्यांचे लेग B4 विकेटच व्हईल…